हिंदी

खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा. आजीचा गोतावळा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्‌द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

आजीचा गोतावळा

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

सखू आजी साऱ्या गावाची आजी होती. ती सर्वांशी प्रेमाने, मायेने वागत असे. गावात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये, प्रसंगांमध्ये सखू आजीचा सहभाग असे. प्रत्येक वेळी ती गावाच्या भल्याचा विचार करत असे. सखू आजीचे शिक्षित होणे केवळ स्वत:पुरते मर्यादित न राहता तिने स्वत: गावातील अन्य स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रयत्न केले व गावच्या सरपंचालाही सही करण्याइतपत साक्षर केले. सातबाच्या मुलाची चूक पोटात घेणे असो वा चोपडा यांच्या मुलाचे कौतुक असो, या सर्वच गोष्टींतून आजी गावाला आपला गोतावळा मानत असल्याचे स्पष्ट होते.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8.1: सखू आजी - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8.1 सखू आजी
स्वाध्याय | Q ५. (आ)(२) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

सरळमार्गी - 


कारणे लिहा.

इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?


‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.


वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


चौकट पूर्ण करा.


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

संगीतमय झाड -


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

आश्वासक झाड-


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×