Advertisements
Advertisements
प्रश्न
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
वृक्ष व मानव यांचे नाते अतूट आहे. जगण्यासाठी मानव वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवतो. तसेच, वृक्षांच्या सहवासात मिळणारा आनंद मानवासाठी महत्त्वाचा असतो. झाड हे सृजनाचे, निर्मितीचे प्रतीक आहे, त्यामुळे आसपास झाडे असल्यावर मानवी मन निर्मितीक्षम बनते. वातावरणात प्रसन्नता भरून राहते. झाडांवर फुलणारी फुले, फळे, त्यांवर आश्रय घेणारे जीव ह्या सगळ्यांना पाहणं हादेखील एक आनंदसोहळा असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. वृक्षांचे आपल्यावर असणारे अनंत उपकार माहीत असूनही मानव त्यांचे जतन व संवर्धन करण्यास अपुरा पडत आहे. मुळात, आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या नादात वृक्षसंहार होत आहे, याची जाणीव ठेवणे आणि नवीन वृक्ष लावून नवनिर्मितीचे हे चक्र सुरळीत ठेवणे गरजेचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
चौकट पूर्ण करा.

लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
