Advertisements
Advertisements
प्रश्न
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
वृक्ष व मानव यांचे नाते अतूट आहे. जगण्यासाठी मानव वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवतो. तसेच, वृक्षांच्या सहवासात मिळणारा आनंद मानवासाठी महत्त्वाचा असतो. झाड हे सृजनाचे, निर्मितीचे प्रतीक आहे, त्यामुळे आसपास झाडे असल्यावर मानवी मन निर्मितीक्षम बनते. वातावरणात प्रसन्नता भरून राहते. झाडांवर फुलणारी फुले, फळे, त्यांवर आश्रय घेणारे जीव ह्या सगळ्यांना पाहणं हादेखील एक आनंदसोहळा असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. वृक्षांचे आपल्यावर असणारे अनंत उपकार माहीत असूनही मानव त्यांचे जतन व संवर्धन करण्यास अपुरा पडत आहे. मुळात, आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या नादात वृक्षसंहार होत आहे, याची जाणीव ठेवणे आणि नवीन वृक्ष लावून नवनिर्मितीचे हे चक्र सुरळीत ठेवणे गरजेचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
