मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

सूचनेप्रमाणे कृती करा. वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

वाळे अडकवलेले पक्षी बंदिस्त ठेवले जात नाहीत.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: आभाळातल्या पाऊलवाटा - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 आभाळातल्या पाऊलवाटा
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.


रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.


कारणे लिहा.

रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

कुचकामी- 


सहसंबंध शोधा.

अंधार : तम : : किल्ली : ______


स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.


फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) (१)
(२) (२)
(३) (३)

वाक्य पूर्ण करा.

पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -


वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×