हिंदी

कारणे लिहा. इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
  2. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
  3. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे.
  4. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.


रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.


रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.


आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


वाक्य पूर्ण करा.

घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -


स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

दुर्घट- 


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) (१)
(२) (२)
(३) (३)

वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

आश्रयदायी झाड-


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

आकृतिबंध पूर्ण करा.


शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.


‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×