हिंदी

कारणे लिहा. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव अधिक होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधत आहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा साळसूद डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

आकृतिबंध पूर्ण करा.


'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.


‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.


खालील मुद्‌द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

आजीचा गोतावळा


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


सहसंबंध शोधा.

अंधार : तम : : किल्ली : ______


सहसंबंध शोधा.

सावध : बेसावध : : विश्वासू : ______


फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) (१)
(२) (२)
(३) (३)

तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

आश्रयदायी झाड-


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


चूक की बरोबर ते लिहा.

लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.


चौकटी पूर्ण करा.

पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.

______ ______ ______ ______

खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×