English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

कारणे लिहा. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा.

रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

Give Reasons
Advertisements

Solution

स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव अधिक होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधत आहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा साळसूद डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 14

RELATED QUESTIONS

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

मुनीम - 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

गंमत - 


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


कारणे शोधा.

नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


वाक्य पूर्ण करा.

गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-


कारणे लिहा.

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

जीवनदायी झाड-


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


फरक स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×