English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

चूक की बरोबर ते लिहा. परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती- चूक

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: ते जीवनदायी झाड - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 14 ते जीवनदायी झाड
स्वाध्याय | Q ६. (१) | Page 51

RELATED QUESTIONS

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.


कारणे लिहा.

रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.


तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.


आकृतिबंध पूर्ण करा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


सहसंबंध शोधा.

अंधार : तम : : किल्ली : ______


बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.


वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.


‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×