Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाढली होती. याकाळात वास्तूंच्या उभारणीच्या वेळी नरबळी देण्याची क्रूर प्रथा समाजात होती, देवभोळेपणामुळे असे गुन्हे हमखास घडत असत. ग्रहण, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादीं- विषयीच्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीसारखा प्रकार दिसू लागला होता. विधवांविषयीच्या विविध अंधश्रद्धांमुळे त्यांना कोणत्याही शुभकाऱ्यात सहभागी करणे अपशकुनाचे मानले जाई. समुद्रप्रवासाविषयीच्या अंधश्रद्धेमुळे परदेशी जाणाऱ्यांची संख्या कमी होती. तंत्र-मंत्र, नवस, शनी-साडेसाती, काळसर्पयोग इत्यादी एक ना अनेक गोष्टी काळात मानल्या जात होत्या. बरेचसे भारतीय या इंग्रजांना जादूगार, विशेष शक्ती लाभलेले, जादूटोणा करणारे समजत. त्यांच्या सुधारणांना ते भुताटकीचाच प्रकार मानत. याकाळात पसरलेल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यामुळे समाजाची प्रगती रोखली जात होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
| धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
| अ | ब | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
