Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
Advertisements
उत्तर
बाईंनी एक दिवस नव्या बाहुलीऐवजी जुनी, चिंध्या झालेली बाहुली लेखिकेच्या मांडीवर ठेवली व हातावर d-o-l-l हा शब्द लिहिला. नव्या व जुन्या दोन्ही बाहुल्यांसाठी एकच शब्द पाहून लेखिका गोंधळली व लेखिकेने ती बाहुली जमिनीवर आपटली. बाईंनी तुटलेल्या बाहुलीचे तुकडे झाडून शेकोटीजवळ लोटले; परंतु जेव्हा बाईंनी पाणी हा शब्द प्रत्यक्ष पाण्यात तिचा हात धरून शिकवला तेव्हा लेखिकेच्या मनात चैतन्य निर्माण झाले. विहिरीपासून घरी आल्यावर त्यांना मोडलेली बाहुली आठवली. लेखिकेस आपली चूक जाणवली होती व तुकडे जोडून बाहुली पुन्हा तयार करण्यासाठी हेलनने शेकोटीजवळ लोटलेले तुकडे गोळा केले. हेलनचा शिक्षणाकडे पाहण्याचा बदललेला सकारात्मक दृष्टिकोन येथे दिसून येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
| धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
| अ | ब | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
