English

‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. अभ्यासासाठी त्यांनी इतके संदर्भग्रंथ मिळवले होते की त्या ग्रंथसंग्रहाला अभ्यासाचा डोंगर म्हणणेच योग्य ठरेल. त्यांनी कादंबरीलेखनासाठी केलेला अभ्यास पाहून कोणीही अवाक् होईल. अक्षरशः अगणित संदर्भग्रंथ त्यांनी जमवले आणि त्यांचा कसून अभ्यास केला. आपण लिहित असलेल्या कादंबरीतील सर्व घटना, व्यक्ती आणि त्यांच्या संबंधांतील सर्व तपशील यांची त्यांनी कसून तपासणी केली. कादंबरीतला काळ, त्या काळातील समाजातील खरेखरे वास्तव, त्या काळातील माणसे, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, रीतिरिवाज हे सर्व त्यांनी चिकित्सकपणे अभ्यासणे. इतिहास काळात जे खरोखरच घडले असेल तसे वातावरण आपल्या कादंबरीत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कधी कधी असेही घडायचे की एकच घटना दोन विरुद्ध पद्धतींनी सांगितली गेलेली असायची. अशा वेळी कोणते वर्णन खरे मानायचे, हा यक्षप्रश्नच असे. अशा वेळी माणसे खरोखर कशी वागत असतील, कशी बोलत असतील, याचा ते अंदाज बांधत. त्यासाठी स्वतःला असलेल्या मनुष्यस्वभावाच्या अभ्यासाचा उपयोग करीत. अशा प्रकारे अत्यंत चिकित्सकपणे, तटस्थपणे घटनांचा शोध घेत. स्वतःच्या कादंबरी लेखनासाठी ते अमाप कष्ट घेत असत.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
कृती | Q (४) (आ) | Page 52

RELATED QUESTIONS

प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक


आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाटकात संघर्ष असला तर  

स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×