English

संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा, - Marathi

Advertisements
Advertisements

Question

संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,

Answer in Brief
Advertisements

Solution

संवादाचा अभाव निर्माण झाल्यामुळे मानवी समाज ज्या स्थितीकडे वाटचाल करीत आहे, त्या स्थितीचे विदारक चित्र लेखकनी) येथे सूचित केले आहे.पोटासाठी माणसांना वणवण हिंडावे लागते, है सत्य आहे, पण यातून निर्माण होऊ घातलेली परिस्थिती भीषण आहे. खूप शिकल्यावर माणूस 'भव्यदिव्य स्वप्ने घेऊन देशांतर करतो, तो देश, तो परिसर, तिकडची जीवनशैली त्याचा आवडता सुद्धा, पण स्वतःची माणसे, स्वतःचा समाज आणि स्वतःचा देश यांच्या आठवणीनी त्याचे मन पोखरले जाते, काही काळ ही माणसे कुढत राहतात आणि हळूहळू आपल्या माणसांना दुरावतात.
एखादे वडील आठ-आठ, दहा-दहा महिने दौऱ्यावर असतात. आई कामावर जाते. मुले एकाकी वाढतात. काहींची फारच दुर्दैवी स्थिती असते. नवरा एका देशात. बायको एका देशात. वर्षातून एक-दोनदा भेटतात. मूल एक तर आईकडे किंवा वडिलांकडे. किंवा भारतात आजी आजोबांकडे. कशी जगत असतील ही माणसे? पण हे घडू लागले आहे. जीवघेण्या स्पर्धेत माणसे इतस्ततः फेकली जात आहेत. या एकटेपणातून, एकाकीपणातून अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. आत्ता आत्ता परिस्थिती अशी आहे की काही मुले एकल पालकांकडे राहतात. म्हणजे एक तर आईकडे किंवा वडिलांकडे. यापुढे स्थिती अशी दिसत आहे की कुटुंबच मुळी एका माणसाचे बनणार आहे. ही मानवजातीच्या अंताची धोकादायक घंटा आहे. संवादाच्या अभावामुळे ही अशी भयावह परिस्थिती येऊ घातली आहे.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया ! - कृती [Page 32]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.07 ‘माणूस’ बांधूया !
कृती | Q (५) (इ) | Page 32

RELATED QUESTIONS

प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.


पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल निशावहिनींचा सल्ल
   
   
   

पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटक अनेक कलांचा संगम


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×