Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Advertisements
Solution
पूर्वीच्या काळी लळीत, गोंधळ, पोवाडे, कीर्तन, दशावतार, खेळे, तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते. संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात, ही धारणा होती. यातच पुढे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर' नाटका नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांची 'संगीत शाकुंतल' व 'संगीत सौभद्र' ही नाटके संगीतामुळे गाजली. त्यानंतरचे कृ. प्र. खाडिलकर यांचे 'मानापमान' हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे - यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वांच्या गायिकीमुळे खूप लोकप्रिय ठरले. रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यांतून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आशयाचे व कथानकाला गती देणारी पदे, शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो. लोकसंगीत व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ, संगीतातील वादये व समर्थ गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात. ही सर्व संगीत नाटकांची वैशिष्ट्ये असल्यामुळे नाट्येतिहासात 'संगीत नाटक' राष्ट्रीय पातळीवर मानाचे ठरले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
कारणे लिहा.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
