Advertisements
Advertisements
Question
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Advertisements
Solution
लिंबाच्या झाडाची हिरवाई उन्हातही टिकून असल्याने पारव्यांच्या जोडप्याने त्यावर घरटे बांधले. त्यांनी थंड आणि सुरक्षित निवारा शोधला होता. एकांतप्रिय असलेल्या पारव्यांना वारंवार लेखकाच्या मुलाने पाहिल्यामुळे त्यांचा एकांत भंग होत असे. त्यामुळे ते हळूहळू तेथून निघून गेले. फक्त पारव्याच नव्हे, तर सर्वच प्राणी आणि पक्ष्यांना स्वातंत्र्य हवे असते. त्यांच्या जीवनात हस्तक्षेप होणे किंवा त्यांना त्रास देणे हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण त्यांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

गुणवैशिष्ट्ये लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
