Advertisements
Advertisements
Question
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
Advertisements
Solution
गावात सखू आजींच्या शब्दाला विशेष मान होता. त्यांच्यातील मला भावलेले दोन गुण म्हणजे सखू आजीचा प्रेमळ स्वभाव व प्रतिभासंपन्नता होय. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी बोलावेसे वाटे. लहान मुलांना त्या गोष्टी सांगत, त्यामुळे मुलांच्या मनात आजीविषयी ओढ होती, तर गावच्या बाबतीतील भल्या-बुऱ्या गोष्टींचा त्या योग्य पद्धतीने विचार करत व त्यानुसार निर्णय घेत असत. सर्वांचे भले व्हावे, असा विचार सखू आजीच्या कृतींतून दिसून येतो. गावातील लोकांनी शिक्षित व्हावे, म्हणून त्यांनी केलेली धडपड, गावातील तरुणांच्या प्रगतिबद्दल त्यांचे कौडकौतुक करण्यासाठी घेतलेला पुढाकार या सर्वांतून त्यांच्या प्रेमळपणाची प्रचीती येते.
सखू आजी प्रतिभावंत होत्या. त्या बोलता-बोलता छान कविता करत असत. हे सारे त्या ठरवून करत नव्हत्या, तर ती त्यांना उपजत लाभलेली देणगी होती. छोट्या-छोट्या कविता करून त्या आपले विचार मांडत असत. काल्पनिक कथा तयार करून लहान मुलांचे मनोरंजन करत असत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
आकृती पूर्ण करा.

व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
फरक स्पष्ट करा.

‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
