Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
लिंबाच्या झाडाची हिरवाई उन्हातही टिकून असल्याने पारव्यांच्या जोडप्याने त्यावर घरटे बांधले. त्यांनी थंड आणि सुरक्षित निवारा शोधला होता. एकांतप्रिय असलेल्या पारव्यांना वारंवार लेखकाच्या मुलाने पाहिल्यामुळे त्यांचा एकांत भंग होत असे. त्यामुळे ते हळूहळू तेथून निघून गेले. फक्त पारव्याच नव्हे, तर सर्वच प्राणी आणि पक्ष्यांना स्वातंत्र्य हवे असते. त्यांच्या जीवनात हस्तक्षेप होणे किंवा त्यांना त्रास देणे हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण त्यांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
आकृतिबंध पूर्ण करा.

______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
