English

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे- चूक

कारण -

  1. जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या.
  2. यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी, म्हणजेच डाव्या उग्रवादयांची चळवळ सुरू झाली.
  3. परंतु, मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकारविरोधात हिंसक कारवाया करू लागली, पोलिसांवर हल्ले करू लागली. हिंसेलाच अधिक महत्त्व आले. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [Page 99]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q २. (२) | Page 99
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×