English

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा. डावे उग्रवादी - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली.
  2. या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते.
  3. सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.
  4. शेतकरी-आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [Page 99]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 99

RELATED QUESTIONS

लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.


जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.


निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

भ्रष्टाचार


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?


राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×