मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे- चूक

कारण -

  1. जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या.
  2. यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी, म्हणजेच डाव्या उग्रवादयांची चळवळ सुरू झाली.
  3. परंतु, मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकारविरोधात हिंसक कारवाया करू लागली, पोलिसांवर हल्ले करू लागली. हिंसेलाच अधिक महत्त्व आले. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ९९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ९९

संबंधित प्रश्‍न

लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.


जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?


राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×