Advertisements
Advertisements
प्रश्न
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

Advertisements
उत्तर
मी पक्षी झाले, तर...
जर कधी देवाने माझ्यासमोर उभे राहून, “तुम्हाला काय हवं ते मागा” असं म्हटलं, तर मी त्याला तत्काळ सांगेन, “मला पक्षी बनवा!” पक्षी बनल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय असेल! सकाळच्या धकाधकीतून मुक्ती मिळेल. मी उडूनच शाळेत जाईन, वाहतुकीची कोंडी, खड्डे, आणि सायकल चालवण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. बस किंवा रेल्वेच्या तिकिटांची चिंता नसेल. आमच्या शेजारचा दादा शिक्षणासाठी परदेशी चालला होता, त्यावेळी पासपोर्ट व व्हिसा यांनी त्याचा जीव खाल्ला होतो. हे असले त्रास तर नावालाही नसतील.
प्रवास करायचा झाला तर, ‘इथे जाऊ का? तिथे जाऊ का?’ अशी विचारणा नसेल. पंख पसरावेत आणि उडाण घ्यावं. जिथे हवं तिथे जावं. कधी फांदीवर, कधी झाडाच्या टोकावर बसावं. निसर्गाचं सौंदर्य आत्मसात करावं. उंचावर जाऊन आकाशाचा अनुभव घ्यावा, ढगांवर बसून विश्रांती घ्यावी.
पण, एक गोष्ट मनात अस्वस्थ करते. पक्षी बनल्यावर, शाळा कुठे असेल? माझे मित्र कुठे असतील? खेळायला कसं जाणार? भाषेचा प्रश्न आहे. मी एकटीच आकाशात उडत राहणार? मग ते एकांत असह्य होईल. पक्षी बनण्याचा विचार रोमांचक आहे, पण त्यात दु:खही आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
