Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
Advertisements
उत्तर
वर्गातील बाकाचे आत्मकथन
हे मित्रांनो, येथे या, माझ्याकडे लक्ष द्या. मी तुमच्या वर्गातला हा बाक आहे, आणि आता मला गावातील एका सभागृहात हलवले जाणार आहे. हे कळल्यापासून मी खूप अस्वस्थ झालो आहे. तुमच्यासोबत घालवलेले क्षण किती अनमोल होते! रात्री, दिवसभराच्या आठवणीत गुंग होऊन, मी थोडी विश्रांती घेत असे. प्रत्येक नवीन दिवस नवीन आशा आणि आनंदाचे क्षण घेऊन येत असे. पण आता हे सगळे बदलणार आहे.
तुमच्या हसऱ्या चेहऱ्यांनी भरलेले हे वर्ग, तुमचा गोंधळ आणि आरडाओरडा, शिक्षकांच्या येण्यानंतरचे शांतता, सगळंच कसं खास आहे. तुमच्या विनोदाने आणि हास्याने वातावरण प्रफुल्लित होत असे. अर्थात, लबाडी, खोटेपणा आणि भांडणे ही याचा एक भाग असत, पण हे सर्व क्षणिक असत. तुमच्या आनंदाची ऊर्जा हीच माझ्यासाठी खरी चिरंतन आहे. आता हे सुख सोडून जाण्याचं मला खूप वाईट वाटत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
नमुना कृती:

खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
