Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
Explain
Short/Brief Note
Advertisements
Solution
- सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
- असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
- नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
- यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
| अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
| आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
| 5. हिमोफिलीया |
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.
वेगळा घटक ओळखा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________
जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
सहसंबंध ओळखा:
इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.
