Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
- असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
- नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
- यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
जोड्या जुळवा.
| अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
| आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
| 5. हिमोफिलीया |
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
