Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
- असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
- नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
- यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जोड्या लावा.
| सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
| 1) सूडोमोनास | अ) किरणोत्सार |
| 2) टेरिस व्हिटाटा | ब) हायड्रोकार्बन |
| क) अर्सेनिक | |
| ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?
