Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
- असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
- नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
- यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जोड्या लावा.
| सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
| 1) सूडोमोनास | अ) किरणोत्सार |
| 2) टेरिस व्हिटाटा | ब) हायड्रोकार्बन |
| क) अर्सेनिक | |
| ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?
