English

कशामुळे असे घडते? कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

कशामुळे असे घडते?

कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो.

Give Reasons
Advertisements

Solution

कोकणातील उष्ण आणि दमट हवामान, भरपूर पाऊस आणि गाळाची जमीन ही तांदळाच्या लागवडीस अनुकूल आहेत. त्यामुळे कोकणात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.
स्थानिक कृषी उत्पादन लोकांच्या मुख्य अन्नावर प्रभाव टाकते. त्यामुळे कोकणातील लोकांचे मुख्य अन्न तांदूळ आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मृदा - स्वाध्याय [Page 150]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मृदा
स्वाध्याय | Q 2. (5) | Page 150
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×