Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
कोकणातील उष्ण आणि दमट हवामान, भरपूर पाऊस आणि गाळाची जमीन ही तांदळाच्या लागवडीस अनुकूल आहेत. त्यामुळे कोकणात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.
स्थानिक कृषी उत्पादन लोकांच्या मुख्य अन्नावर प्रभाव टाकते. त्यामुळे कोकणातील लोकांचे मुख्य अन्न तांदूळ आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
