Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
सिंचन सुविधांचा उपयोग अधिक प्रमाणात पीक उत्पादनासाठी केला जातो. पण, अति सिंचनामुळे जमिनीतून क्षार वर खेचले जातात आणि त्यामुळे जमीन खारट होते व नापीक बनते.
म्हणूनच, अति सिंचनामुळे जमिनीतील क्षारपणा वाढतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
