हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कशामुळे असे घडते? मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कशामुळे असे घडते?

मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

सिंचन सुविधांचा उपयोग अधिक प्रमाणात पीक उत्पादनासाठी केला जातो. पण, अति सिंचनामुळे जमिनीतून क्षार वर खेचले जातात आणि त्यामुळे जमीन खारट होते व नापीक बनते.
म्हणूनच, अति सिंचनामुळे जमिनीतील क्षारपणा वाढतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मृदा - स्वाध्याय [पृष्ठ १५०]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7 मृदा
स्वाध्याय | Q 2. (4) | पृष्ठ १५०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×