English

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Questions

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण स्पष्ट करा.

भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

True or False
Advertisements

Solution

वरील विधान चूक आहे.

कारण: 

  1. मार्च १९५० मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली.
  2. १ जानेवारी २०१५ ला नियोजन आयोगाच्या जागी ‘नीति आयोगा’ ची (National Institution for Transforming India) स्थापना करण्यात आली. 
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [Page 34]

APPEARS IN

Balbharati Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q २ (१) | Page 34
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×