English

सहसंबंध स्पष्ट करा: गरिबी आणि विकास - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

सहसंबंध स्पष्ट करा

गरिबी आणि विकास

Explain
Advertisements

Solution

  1. गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव, गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातून मागासलेपणा उद्भवतो.
  2. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारा त्यांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल.
  3. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातील दारिद्रय निर्मूलनाद्वारा आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे.
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [Page 34]

APPEARS IN

Balbharati Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q ३ (२) | Page 34

RELATED QUESTIONS

आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.


दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.

जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -


दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -


खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.


हरित क्रांती म्हणजे काय?


आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.


खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.


भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×