Advertisements
Advertisements
Question
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) कोलाहल | (अ) प्रवासी |
| (२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
| (३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
| (४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
Advertisements
Solution
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) कोलाहल | (ई) गोंधळ |
| (२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
| (३) मुसाफिर | (अ) प्रवासी |
| (४) उद्युक्त | (इ) प्रेरित |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
