Advertisements
Advertisements
Question
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण ______
Options
त्याने प्रजेवर अन्यायी कर लादले होते.
त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती.
त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
त्याने भारतीय सैनिकांच्या वेतनात कपात केली होती.
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
