Advertisements
Advertisements
प्रश्न
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण ______
पर्याय
त्याने प्रजेवर अन्यायी कर लादले होते.
त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती.
त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
त्याने भारतीय सैनिकांच्या वेतनात कपात केली होती.
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
