English

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. भारत-चीन संबंध सुधारण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे.
  2. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो.
  3. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [Page 71]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (२) | Page 71
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×