English

अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?

Options

  • गरजवंतांचा रक्तगट

  • दात्यामधील व्याधी

  • दात्याचे वय

  • वरीलपैकी सर्व

MCQ
Advertisements

Solution

वरीलपैकी सर्व

shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 2

RELATED QUESTIONS

_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.


अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.


मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.


माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________


भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.


व्याख्या लिहा.

मूलपेशी


शास्त्रीय कारणे लिहा.

मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.


शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.


शास्त्रीय कारणे लिहा.

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.


मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×