Advertisements
Advertisements
प्रश्न

Advertisements
उत्तर
माझा आवडता सण
दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे, कारण हा सण प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा प्रतीक आहे. दिवाळीचे विशेष महत्त्व असून, हा सण आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा आणि प्रमुख सण मानला जातो. दिवाळीत प्रकाशाची उजळणी होते, जी आपल्या जीवनातील अंधाराचे निर्मूलन करण्याचे प्रतीक आहे. दिवाळी हा सण मला त्याच्या उत्साहपूर्ण वातावरणामुळे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणार्या आनंदामुळे आवडतो. या सणामुळे जीवनात नवचैतन्य येते आणि सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात.
दिवाळी आश्विन मासातील अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते, जी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. हा सण पाच दिवस चालतो, ज्यात धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंतचे दिवस समाविष्ट असतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वत्र रंगीबेरंगी दिवे, आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची सजावट दिसून येते. घरोघरी लक्ष्मी पूजनाचे आयोजन केले जाते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येतो. या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय होऊन जाते. दिवाळीच्या काळात विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ तयार केले जातात. चकली, लाडू, करंजी, चिवडा यासारख्या पदार्थांची तयारी घरोघरी केली जाते. या सर्व पदार्थांमुळे दिवाळीची खासियत आणखीनच वाढते.
दिवाळीचा हा सण सामूहिक पणे साजरा करण्यात खूप मज्जा येते. कुटुंब आणि मित्रपरिवारांसह साजरी केलेली ही उत्सवाची रात्री प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हास्य आणि खुशीचे क्षण अमूल्य असतात. दिवाळी हा सण समाजातील एकत्रितपणाचे प्रतीक देखील आहे. या वेळी लोक एकत्र येतात, एकमेकांच्या घरी भेटी देतात आणि शुभेच्छा व्यक्त करतात. हा सण आपुलकी आणि मैत्रीच्या भावना प्रगाढ करण्यास मदत करतो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे जो चांगल्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या सणामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात आणि नवी पिढीला आपल्या मूळ संस्कृतीशी जोडून ठेवण्याची संधी मिळते. या सर्व गोष्टींमुळे दिवाळी हा माझा आवडता सण आहे, ज्याची मी दरवर्षी उत्सुकतेने वाट असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘संदेश वहन के आधुनिक साधनों से लाभ-हानि’ विषय पर अस्सी से सौ शब्दों तक निबंध लिखिए।
‘हमारी सैर’ विषय पर निबंध लिखिए।
कल्पनाप्रधान निबंध: यदि किताबें न होतीं
‘मेरा प्रिय कवि/लेखक’ विषय पर सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘मोबाइल के अति उपयोग से होने वाले दुष्परिणाम’ विषय पर अपने विचार लिखिए।
‘वर्तमान समय में शांति के क्षेत्र में/पर्यावरण संरक्षण में भारत की भूमिका का महत्त्व’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लेखन कीजिए।
‘संगणक की आत्मकथा’ इस विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘युवापीढ़ी का उत्तरदायित्व’ विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए।
निम्नलिखित विषय पर लगभग ८० से १०० शब्दों में निबंध लिखिए:
पर्यावरण संतुलन
निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:
दुर्घटना से देर भली
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
मैं सड़क बोल रही हूँ......
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
मैच खेलने का अवसर
निबंध लिखिए:
सफलता
निबंध लिखिए-
विद्यार्थी और अनुशासन
निबंध लिखिए -
यदि मैं प्रधानमंत्री होता।
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
एक किसान की आत्मकथा
निबंध लिखिए:
मोबाइल: श्राप या वरदान
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
पर्यावरण सुरक्षा में पक्षियों की भूमिका
निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
यदि पुस्तकें न होती........
