Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
Advertisements
उत्तर
संदर्भ: शंकरराव खरात यांच्या 'माझे शिक्षक व संस्कार' या पाठात त्यांनी आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व विशद करून काही शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अर्थ: लेखक त्यांची गावची शाळा सोडणार होते व पुढील शिक्षणासाठी त्यांना औंध येथील हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. त्यात त्यांना यश मिळणार याची खात्री होती. यासाठी लेखक श्री. नाईक मास्तरांना भेटले. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले. लेखकाचा शिक्षणाचा ध्यास त्यांच्या या प्रयत्नातून व्यक्त होतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
