हिंदी

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
  2. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही
  3. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही
  4. माणुसकीचे अभंग नाते.
shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: आभाळाची अम्ही लेकरे - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची अम्ही लेकरे
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ १९
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

अमूल्य शिकवण → कोणाची ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

युगात - 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

अखंड -


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


आकृती पूर्ण करा.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती


आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×