हिंदी

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळुनी काम करावे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.

कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहेत. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते; परंतु हे कष्ट, परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टांवर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टांनाच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड, अविरत कष्ट करत राहणे, हे कष्टाचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळींतून कवीला सांगायचे आहे.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: आभाळाची अम्ही लेकरे - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची अम्ही लेकरे
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ १९
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

(अ) आकाश- 

(आ) सुगंध- 

(इ) सुंदर- 

(ई) शरीर- 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

अखंड -


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


स्वमत.

‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×