हिंदी

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.

कष्टकरी हे निसर्गाचे सुपुत्र आहेत. मोकळे आकाश हे त्यांना पित्यासमान, तर काळी माती त्यांना मातेसमान आहे. आभाळाची व जमिनीच्या मायेची छत्रछाया त्यांना लाभते, त्यांचे भरणपोषण होते. ते निसर्गात वाढतात. निसर्ग हा नियमित व अथकपणे आपले कार्य करत राहतो. त्याचप्रमाणे निसर्गाची लेकरे असणारे कष्टकरी नियमित व अथकपणे कष्ट करत राहतात. कष्ट करणे हीच त्यांची ओळख, कष्ट हाच त्यांचा देव, कष्ट हाच त्यांचा धर्म, म्हणून त्यांना वेगळी जात नाही किंवा त्यांचा वेगळा धर्म नाही, असे प्रस्तुत ओळींद्वारे कवीला म्हणायचे आहे.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: आभाळाची अम्ही लेकरे - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची अम्ही लेकरे
स्वाध्याय | Q ६. (अ) | पृष्ठ १९
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
स्वाध्याय | Q ६. (अ) | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

किनारा -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

अखंड -


‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती


आकृती पूर्ण करा.


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले
(अ) चंद्र, चांदणे (अ)
(आ) पणती (आ)
(इ) नदी (इ)
(ई) पक्षी (ई)
(उ) सागर  (उ)
(ऊ) वृक्ष (ऊ)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×