Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
Advertisements
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.
कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहेत. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते; परंतु हे कष्ट, परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टांवर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टांनाच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड, अविरत कष्ट करत राहणे, हे कष्टाचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळींतून कवीला सांगायचे आहे.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.
