English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. मिनूची व आईची चुकामूक का झाली? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?

Short Answer
Advertisements

Solution

एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 31
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 38

RELATED QUESTIONS

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

अ.क्र ‘अ’ गट अ.क्र ‘ब’ गट
(अ) शाबूत राहणे (१) बरोबरी करणे
(आ) वाखाणणे (२) टिकून राहणे
(इ) सर येणे (३) स्तुती करणे

गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?


कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

क्रिकेट -


लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?


आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.


दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

नागोबाची तक्रार कोणती आहे?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×