Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
Advertisements
Solution
एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -

कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
