Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
Advertisements
Solution
एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
RELATED QUESTIONS
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
