Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
Advertisements
उत्तर
एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
संबंधित प्रश्न
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
