हिंदी

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. मिनूची व आईची चुकामूक का झाली?

Advertisements
Advertisements

प्रश्न

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्न

का ते लिहा.

मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.


कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?


आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×