हिंदी

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. मिनूची व आईची चुकामूक का झाली?

Advertisements
Advertisements

प्रश्न

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्न

‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

भुरभुर -


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

मजबूत -


असे का घडले? ते लिहा.

केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’


शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?


कोण ते सांगा.

जमिनीवर राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×