Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
Advertisements
Solution
नाट्यसंहिता लिहिताना नाटक कार जसे पात्रांचे संवाद लिहितात, तसे ते अत्यंत महत्त्वाच्या रंगसचना कंसांमध्ये लिहितात. या रंगसूचना दिग्दर्शक व अभिनेता यांना अत्यंत उपयोगी असतात; कारण त्या रंगसूचनांमध्ये नाटकाच्या कथानकाची गती अंतर्भूत असते.
दिदीच्या हातात पत्र येते, तेव्हा (तिचा चेहरा एकदम उतरतो व थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) या रंगसूचनेमुळे दिदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला शारीरिक अभिनयाची योग्य दिशा मिळते. (चोळामोळा करून टाकलेल्या पत्राकडे पाहत. पत्राची अवस्था पाहत) या रंगसूचनेनंतर महाराजांचा पुढचा संवाद आहे. येथे दिग्दर्शक व अभिनेता दोघांनाही रंगभूमीवर नाटकातील घटनेतून कोणता परिणामकारक भाव प्रस्थापित करायचा आहे याची यथार्थ कल्पना येते व नाटकात रंग भरतो.
अशा प्रकारे जे संवादात पूर्णपणे नाटककार सांगू शकत नाही, ते रंगसूचनांमुळे नाटककाराला योग्यप्रकारे प्रस्थापित करता येते. रंगसूचनांमुळे नाटकाला गती प्राप्त होतेच, पण वेगवेगळ्या भावांचा आविष्कार करण्यासाठी कथानकातील दुवेही यथार्थपणे जोडले जातात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
| कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
| ↓ |
| _____________ |
| ↓ |
| ____________ |
| ↓ |
| पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
| ↓ |
| ____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील कृती करा.

स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
| पात | प्रतिक्रिया |
| राजेंद्र | |
| बेबी |
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
पपांचा पांगुळगाडा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.
