English

अभिव्यक्ती. ‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.

Advertisements
Advertisements

Question

अभिव्यक्ती.

‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.

Short Answer
Advertisements

Solution

'ध्यानीमनी' या नाट्यउताऱ्यात शालूवहिनीच्या व्यक्तिरेखेतून नाटककार प्रशांत दळवी यांनी आईपणाची मूर्ती साकार केली आहे. अपत्यप्राप्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला परमोच्च आनंद असतो. 'मातृत्व' हे स्त्रीच्या जीवनातले साफल्य आहे. निसर्गतः आईपणाची ओढ स्त्रीला असते. शालूवहिनीही या गोष्टीला अपवाद नाही. तिला अपत्य होत नाही; म्हणून मानसिक पातळीवर 'मोहित' नावाचे काल्पनिक बाळाचे अस्तित्व ती मानते व त्याच्यावर इतकी माया करते की ती सत्य जगातच वावरते आहे, असे वाटू लागते. डॉ. समीरला शालू वहिनी मानसिक रुग्ण वाटते; परंतु शालू वहिनी त्याला मोहितच्या दैनंदिन जगण्याच्या बारीकसारीक गोष्टी तपशीलवार सांगते. तिच्या आंतरिक इच्छेला तिने 'मोहित' नावाचे शरीर दिलेले आहे. यातून नाटककाराने आईला असलेली पुत्रप्रेमाची ओढ अधोरेखित केली आहे.

प्रत्येक स्त्रीच्या मनात ममत्व आणि वात्सल्य यांचा नैसर्गिक झरा वाहत असतो. पुत्रप्राप्तीनंतर हेच वात्सल्य साकार होते व तिच्या आयुष्याची परिपूर्ती होते. अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम आहे, तेच प्रत्येक मातेच्या हृदयात वसत असते आणि प्रत्येकाचीच आई शालसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते. या विधानातून सत्यता पटते.

shaalaa.com
वाड्मयप्रकार (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.02: ध्यानीमनी - कृती [Page 78]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 3.02 ध्यानीमनी
कृती | Q (५) (आ) | Page 78

RELATED QUESTIONS

कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल.
_____________
____________
पुण्याहून कर्जतपर्यंत आले.
____________

कारणे लिहा.

फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...


थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.


थोडक्यात लिहा.

मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.


अभिव्यक्ती.

कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


स्पष्ट करा.

शालूवहिनींचे पुत्रप्रेम.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

इच्छेला शरीर असायलाच हवं का?


स्वमत.

तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.


स्वमत.

‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

पात प्रतिक्रिया
राजेंद्र  
बेबी  

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

मुलांचे चिमणे विश्व


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.


थोडक्यात स्पष्ट करा.

‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.


थोडक्यात स्पष्ट करा.

महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.


स्वमत.

रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.


अभिव्यक्ती.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×