Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
नाट्यसंहिता लिहिताना नाटक कार जसे पात्रांचे संवाद लिहितात, तसे ते अत्यंत महत्त्वाच्या रंगसचना कंसांमध्ये लिहितात. या रंगसूचना दिग्दर्शक व अभिनेता यांना अत्यंत उपयोगी असतात; कारण त्या रंगसूचनांमध्ये नाटकाच्या कथानकाची गती अंतर्भूत असते.
दिदीच्या हातात पत्र येते, तेव्हा (तिचा चेहरा एकदम उतरतो व थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) या रंगसूचनेमुळे दिदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला शारीरिक अभिनयाची योग्य दिशा मिळते. (चोळामोळा करून टाकलेल्या पत्राकडे पाहत. पत्राची अवस्था पाहत) या रंगसूचनेनंतर महाराजांचा पुढचा संवाद आहे. येथे दिग्दर्शक व अभिनेता दोघांनाही रंगभूमीवर नाटकातील घटनेतून कोणता परिणामकारक भाव प्रस्थापित करायचा आहे याची यथार्थ कल्पना येते व नाटकात रंग भरतो.
अशा प्रकारे जे संवादात पूर्णपणे नाटककार सांगू शकत नाही, ते रंगसूचनांमुळे नाटककाराला योग्यप्रकारे प्रस्थापित करता येते. रंगसूचनांमुळे नाटकाला गती प्राप्त होतेच, पण वेगवेगळ्या भावांचा आविष्कार करण्यासाठी कथानकातील दुवेही यथार्थपणे जोडले जातात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
| कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
| ↓ |
| _____________ |
| ↓ |
| ____________ |
| ↓ |
| पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
| ↓ |
| ____________ |
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
खालील कृती करा.

स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.

महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
| पात | प्रतिक्रिया |
| राजेंद्र | |
| बेबी |
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
पपांचा पांगुळगाडा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मुलांचे चिमणे विश्व
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
