English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Questions

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्ध झाली.

Explain
Advertisements

Solution 1

  1. १७६० पर्यंत म्यानमार (ब्रह्मदेश) एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.
  2. म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमार वर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला.
  3. म्यानमारच्या थिबा राजाचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणांवरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला.

अशा रितीने ब्रिटिश अमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

shaalaa.com

Solution 2

  1. ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशास धोका उत्पन्न झाल्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्धे झाली. १८२६ च्या पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव करून आसाम, मणिपूर ही राज्ये जिंकून घेतली.
  2. दुसऱ्या युद्धातही त्यांनी म्यानमारचा पराभव केला. याच दरम्यान फ्रान्सने म्यानमारमधील ‘अप्पर बर्मा’ या भागाचा ताबा घेतला.
  3. तिसऱ्या युद्धात इंग्लंडने मंडाले या भागाचा ताबा घेतला. पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणले.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ४.१ | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×