Advertisements
Advertisements
Question
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
Advertisements
Solution
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे.
आपापसांतील माणुसकीचे नाते अखंड टिकून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. 'श्रम' करणे हेच त्यांचे इमान आहे. कष्टावरच त्यांची निष्ठा आहे. कष्ट हीच त्यांची ओळख, कष्ट हाच धर्म आहे. कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे. कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे. त्यामुळे, कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही. या कष्टांच्या बळावरच ते स्वत:चे भाग्य लिहू शकतात, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळींतून व्यक्त करत आहे.
RELATED QUESTIONS
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| सुंदर जग → | कोणाचे | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
परिणाम लिहा.
झुळकेने कलिकेला स्पर्श केला -
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.
