English

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी! - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? 

जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी! 

Short Answer
Advertisements

Solution

सैनिकाचे जीवन असे असते की, एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×