Advertisements
Advertisements
Question
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण ______
Options
इंग्रजांच्या व्यापारावर जकात बसविण्यासाठी.
स्थानिक मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी.
परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.
जलदुर्ग उभारण्यासाठी.
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
