Advertisements
Advertisements
प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण ______
पर्याय
इंग्रजांच्या व्यापारावर जकात बसविण्यासाठी.
स्थानिक मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी.
परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.
जलदुर्ग उभारण्यासाठी.
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
